नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव शहरात पाण्याचा पुरवठा तब्बल १० ते १५ दिवसानंतर होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे . ईतका लांबणारा पाणी पुरवठा ५ दिवसाआड व शुद्ध स्वरूपात करावा अशी मागणी पत्राव्दारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी नगरपरिषदला केेेेली आहे. शहराचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात आपल्याच काळात पाच दिवसाआड व शुद्ध स्वरूपात होत होता. नागरिकांना पाणी पुरवठा अशूद्व स्वरूपाचा होत असून , सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा करण्याची विनंती नांगरिक करत आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या मागणीसाठी प्रत नांदगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment