नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव शहरात पाण्याचा पुरवठा तब्बल १० ते १५ दिवसानंतर होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे . ईतका लांबणारा पाणी पुरवठा ५ दिवसाआड व शुद्ध स्वरूपात करावा अशी मागणी पत्राव्दारे शिवसेनेचे संतोष गुप्ता यांनी नगरपरिषदला केेेेली आहे. शहराचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात आपल्याच काळात पाच दिवसाआड व शुद्ध स्वरूपात होत होता. नागरिकांना पाणी पुरवठा अशूद्व स्वरूपाचा होत असून , सणासुदीच्या दिवसांत पाणी पुरवठा करण्याची विनंती नांगरिक करत आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या मागणीसाठी प्रत नांदगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment