बिन्नर गायत्री नंदू( गुण - ४३८, ७३. ००), झारखंडे गायत्री मोहन ( गुण - ४२२, ७२.००),
तर वाणिज्य शाखेत चौधरी प्रसाद भालचंद्र ( गुण - ५३८, ८९.६७%), खत्री भूमी जयकुमार ( गुण - ५२३, ८७.१७%), काळे उमेश गणेश ( गुण - ५१८, ८६.३३%), खैरणार निकीता विठ्ठल ( गुण - ५०१ , ८३.५०%), जावळे अदिती दिगंबर (५००, ८३.३३%), विज्ञान शाखेत राजपुरोहित विनेश लुनसिंग ( ५२८, ८८.००%), पवार ज्ञानेश्वरी विश्वंबर (५१६, ८६.००%), पांडे स्वराज पंकज( ४८२, ८०.३३%), निकम प्रसाद नरेंद्र ( ४७७, ७९.५०%), सोनावणे अपेक्षा पृथ्वीराज ( ४७४, ७९.००%) असे पहिले पाच आलेले विद्यार्थी आहेत. या यशाबद्दल संस्थेकडून मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अमित बोरसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव(आबा) पाटील, कनिष्ठ प्रमुख महाविद्यालयातील आर. टी. देवरे, उपप्राचार्य डी.एम. राठोड, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment