नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुकासह शहरात मागील काही दिवसापासुन नांदगाव आणि परिसरात सकाळपासुन उन्हाचा तडाका जाणवत असल्याने रस्त्यावर व्यवसाय करणार्या व्यवसायकांनी छत्रीवर तर काही ठिकाणी तात्पुरते कपड्याचे सावलीसाठी बांधले आहे.
दुपारी नांदगाव शहरात नांगरिकांची वर्दळ कमी झाली . उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री, टोपी , उपरणे अशा वस्तुचा वापर वाढला आहे. तसेच मिळण्यासाठी थंडपेयच्या दुकानात गर्दी वाढली. घरांमध्ये पंखे, कुलर , एसी वापर वाढलेला आहे. आता पासुनच सुर्य आग ओकत आहे. पुढील काही दिवसात अजून उन्हाचा तडाका वाढणार असे जाणकारांचे अंदाज आहे
No comments:
Post a Comment