नांदगाव (प्रतिनिधी ) - केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नाशिक जिल्ह्यांत या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. निर्यात बंदी मुळे कांद्याचे भाव गडगडले आहे. बाजार समितीत कांदा लिलावावर यांचा परिणाम झाला आहे. या निर्यात बंदीचा पुनर्विचार करावा यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली . त्यांना कांद्यावर लादलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले . जेणेकरुन कांदा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही , असे पत्राव्दारे त्यांनी मागणी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment